बढती ,सेवाज्येष्ठता ,तसेच पेन्शनचा लाभ घेण्यासाठी या अगोदर सेवेत कायम झाल्याची दिनांक ग्राह्य धरली जात होती, याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांना बढती ,सेवाज्येष्ठता व पेन्शन लाभ घेण्यासाठी होत होता.
पेन्शन कमी मिळणे ,सेवाज्येष्ठता यादीत नाव उशिरा येणे ,बढती प्रक्रिया मध्ये संधी मिळत नव्हती .
परंतु मॅटने अध्यादेश काढुन जुन्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून कर्मचारी /अधिकारी नियुक्तीच्या दिनांकापासून सेवा ग्राह्य धरली जावी .असा सुधारणा करण्यासाठी मॅटने अध्यादेश काढले आहे .
यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना पेन्शन ,सेवाज्येष्ठता व बढती साठी फायदा होणार आहे .