महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान सन्मान योजना सुरु करण्याबाबत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे .या योजनेमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना 2 हजार रुपये ऐवजी 4 हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे .या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते निकष आहेत , अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत वर्षातुन तीन हप्त्यामध्ये , प्रती हप्ता 2,000/- रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य मिळते .सदरची रक्कम शेतकऱ्यांना कमी पडते .यामध्ये शेतकऱ्यांचे बी-बीयाणे , खतांचा देखिल खर्च भागवला जात नसल्याने , शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली आहे .या योजना अंतर्गत आता केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाप्रमाणे प्रतीवर्षी 6,000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल .यामुळे शेतकऱ्यांना एकुण 12,000/- इतके आर्थिक सहाय्य किसान सन्मान योजनेमधुन मिळणार आहेत .
CM किसान योजनेची पात्रता
- अर्ज सादर करणारा हा अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असणे आवश्यक आहे .
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावे शेती असणे आवश्यक आहे .
- अर्जदार हा शासकीय सेवक किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसावा .
- अर्जदार शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत्त बँकेत खाते असणे आवश्यक आहे .
डिसेंबर मध्ये होणार सुरुवात –
मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेबाबतचा प्रस्तावाबाबत कामकाज सुरु असून ,हे प्रस्ताव लवकरच मंजुरी करण्यात येवून , येत्या डिसेंबर 2022 मध्ये सदर योजनेची सुरुवात करण्यात येईल .योजनेची सुरुवात झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !