शिंदे सरकारचा बेरोजगारांसाठी मोठा निर्णय : जिल्हा परिषदेमधील या रिक्त पदांवर मेगाभरती .

शिंदे सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे . राज्यामध्ये 2017 नंतर जिल्हा परिषदेमध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रियाच राबविण्यात आलेली नाही .यामुळे जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा बोजा दिसुन येत आहेत , ज्यामुळे प्रशासनास चालविण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत .यामुळे राज्य शासनाकडुन रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . … Read more

महाराष्ट्र शासनाने पद भरती प्रक्रियेवरील बंदी उठवली , आता या पदांसाठी होणार मेगाभरती !

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र शासनाने भरती प्रक्रियेवर बंदी आणली होती . यामुळे केवळ अत्यावश्यक विभागामध्येच भरती प्रकिया राबविण्यात येत होती . कोरोना काळामध्ये केवळ आरोग्य विभागामध्येच भरती प्रक्रिया राबविण्यात आली . परंतु ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर राबविण्यात आली होती . अनेक पदांचे कंत्राट संपल्याने , हे पद रिक्त झाले आहेत . यामुळे राज्य शासनाने भरती … Read more

भरती विशेष : माहे सप्टेंबर मध्ये पहिल्या टप्यात 50 हजार जागेंसाठी मेगाभरती .

सध्या राज्य शासनामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत .यामुळे प्रशासनावर मोठा ताण निर्माण होत आहे .यामुळे माहे सप्टेंबर 2022 मध्ये ,पहिल्या टप्यात 50 हजार जागेसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .यामध्ये कोणत्या विभागामध्ये किती जागांसाठी भरती होणार आहे .याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे पाहुयात . पहिल्या टप्यात 50 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत … Read more

नाेकरीची मोठी संधी – राज्यात 7231 पोलिस ,1000 तलाठी तर 1700 राज्यसेवेच्या जागेसाठी भरती बाबत संबंधित विभागांची मंजुरी .

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 7231 पोलिस शिपाई जागेच्या भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे .याबाबत गृहमंत्री यांनी विधानसभंत बोलतना भरती प्रक्रिया विषयी माहिती दिली आहे .2019 मधील भरती प्रक्रिया पुर्ण झाली असुन , नेमणुका बाबत आदेश देणे बाकी असल्याचे मा.गृहमंत्री यांनी स्पष्ट केले आहे . त्याचबरोबर लवकरच 7231 जागांच्या भरती प्रक्रियेसाठी मंजुरी देण्यात आली … Read more