या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !

देशभरातील महिला वर्गासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. त्यामध्ये आता शासनाने सर्वच महिलांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना राबवली असून त्या योजनेचे नाव आहे लाडली बहन योजना. शासन या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक हजार रुपये देत आहे. या योजनेचा उद्देश इतकाच आहे की, देशभरातील प्रत्येक महिला ही स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर उभारावी आणि महिलांची जीवनशैली सुधारावी. … Read more

Post Office : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या या योजना देत आहेत जास्तीत जास्त परतावा !चला आत्ताच करा गुंतवणूक !

अनेक नागरिक गुंतवणुकीवर जास्त परतावा देणाऱ्या यासोबतच गुंतवणूक केल्यानंतर कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच नागरिकांना विविध योजनांविषयी माहितीच नसते. Post Office : प्रत्येक जण आपल्या भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी अगदी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करतात. सध्या नागरिक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. तुम्ही देखील अशाच खात्रीशीर ठरणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे परतावा … Read more

जेएन टाटा समुदाय विद्यार्थ्यांना देत आहे , 10 लाख रुपये शिष्यवृत्ती ! असा करा अर्ज !

जात, पंथ, धर्म किंवा इतर कोणत्याही घटकाची पर्वा न करता, केवळ वैयक्तिक गुणवत्तेवर आधारित, परदेशातील उच्च शिक्षणासाठी भारतीयांना कर्ज शिष्यवृत्ती प्रदान करते. उमेदवारांना जिथे जिथे अभ्यास करायचा असेल तिथे त्यांना पाठबळ देण्यात येते कर्ज  शिष्यवृत्ती, दरवर्षी सुमारे 100, आतापर्यंत सुमारे 5600 विद्वान विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले गेले आहेत जे देशाच्या सर्व भागातून आणि जीवनाच्या सर्व स्तरातून … Read more

महत्वाची बातमी! शेतकऱ्यांनो कमी व्याजदरामध्ये तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवण्याकरिता अशा प्रकारे अर्ज करा :

देशामधील शेतकरी वर्गाला आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. जर कोणाला या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर शेतकऱ्यांना कोणतेही अडचण येणार नाही. … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांना मिळणार दोन लाख रुपयांचा लाभ; चला बघूया अर्ज कसा करावा !

E Shram Card : केंद्र सरकारच्या माध्यमातून भारत देशामधील गरीब नागरिकांसाठी नेहमीच विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. आता देशामधील असंघटित क्षेत्रांमधील सर्व मुजरांना एकत्र जोडण्याकरिता शासनाने ई-श्रम कार्ड योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र मुजरांना शासन मदत करणार आहे. यासोबतच या योजनेच्या माध्यमातून कामगार वर्गाला विम्याचा लाभ देखील भेटेल. ई-श्रम कार्ड या माध्यमातून … Read more

PM जन धन खाते : जनधन खातेधारकांना तात्काळ 10,000/- रुपये कर्ज ! जाणून घ्या इतर फायदे .

PM जन धन खाते 2022: सन 2014 मध्ये देशातील केंद्रातील मोदी सरकारने प्रत्येक नागरिकाला बँकेशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना नावाची योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक झिरो बॅलन्सवर बँक खाते उघडू शकतो. सरकार वेळोवेळी या योजनेत (पीएम जन धन योजना) बदल करत आहे. या वर्षीही सरकार बदलले, जाणून घेऊया या सरकार बदलाविषयी. … Read more

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळणार प्रतिमहा 5,000/- रुपये बेरोजगारी भत्ता , राज्य सरकारने सुरु केली नविन योजना .

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना सहज काम मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारच्या स्किल इंडिया या योजनेच्या धर्तीवर महास्वयम् या योजनेची सुरुवात केली होती . या योजनेनुसार राज्यातील विद्यार्थ्यांना स्किल शिकण्यासाठी विविध कोर्सेस सहज उपलब्ध करुन देण्यात येते . यामुळे विद्यार्थ्यांना स्वत: चा व्यवसाय किंवा सहज जॉब मिळण्यास सहाय्यभूत ठरते . तसेच राज्यातील … Read more

बँकेकडून कमी वेळेत किसान क्रेडिट कार्ड (KCC) कसे मिळवायचे , जाणुन घ्या KCC चे फायदे व सविस्तर माहीती .

• Kcc किसान क्रेडिट कार्ड ही भारत सरकारची बँकांमार्फत कमी व्याजदरात कर्ज किंवा कर्ज देण्यासाठी एक चांगली योजना आहे, करोडो शेतकरी kcc योजनेचा लाभ घेत आहेत, या योजनेअंतर्गत व्याजदर 7% ते 11 पर्यंत आहे. वार्षिक %. शेतकऱ्याला कर्ज मिळेपर्यंत. हे व्याज कर्जाच्या विहित मर्यादेच्या आधारे आकारले जाते, किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीला 30 लाख रुपये मिळणारी PLI योजना .

सरकारी /निमशासकिय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी 30 लाख रुपये रक्कम मिळणारी योजना केंद्र शासनाने  भारतीय टपाल विभागाकडुन चालु करण्यात आली आहे .ही योजना कर्मचाऱ्यांसाठी खुप फायदेशिर ठरणार आहे .विषेश म्हणजे या योजने मध्ये कर्मचाऱ्यास विमा संरक्षण देखिल मिळणार आहे .यामुळे ही योजना कर्मचाऱ्यांसाठी मोठी फायदेशिर राहणार आहे . PLI ( Postal Life insurance ) योजनेची प्रमुख … Read more

केंद्र सरकारकडुन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची नविन यादी जाहीर , यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करा .

केंद्र सरकारने नुकतेच ई – केवायसी करण्यासाठी सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना सुचित करण्यात आले आहेत . ज्या लाभार्थ्यांची ई -केवायसी पुर्ण झाली नाही अशा लाभार्थी शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नसल्याने , सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई – केवायसी पुर्ण करणे आवश्यक आहे . यादीमध्ये आपले नाव असल्याचे कसे शोधाल ? ज्या शेतकऱ्यांने … Read more