शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी लाडली लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 43 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल असा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून ज्या मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. ज्या मुलींच्या पालकांनी या … Read more

सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून मिळवा बिनव्याजी दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज ! योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी अर्ज सादर करावा;

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक आनंदाची व महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. केंद्र सरकारने खास उद्योजकांसाठी एक महत्वकांक्षी योजना राबवली आहे. जर तुम्हाला स्वतःचे नवीन स्टार्टअप उभा करायचा असेल स्वतःचा नवीन व्यवसाय उभा करायचा असतो तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे… या … Read more

पीएम कुसुम सोलर पंप योजनेवर शासन देणार आता 90% अनुदान! राज्यातील ह्या पाच लाख शेतकऱ्यांना मिळेल योजनेचा लाभ :

केंद्र शासनाने राबवलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा महाळ अभियान योजनेच्या माध्यमातून आता शासन सौर पंपाचे वाटप करत आहे. तुम्ही या योजनेविषयी अधि माहिती घेतलीच असेल. या योजनेला कुसुम योजना देखील म्हणतात. उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेबाबत मागील आठवड्यातच घोषणा केली आहे. तेव्हा विधान परिषदेमध्ये ते बोलत असताना असे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला सौर कृषी पंप उभा करण्यासाठी जे … Read more

Modi Government : या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन! योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करा !

Modi Government : केंद्रशासन देशांमधील महिलांकरिता विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. आम्ही आज केंद्र शासनाने राबवलेल्या एका अशाच योजनेबद्दल आजच्या लेखांमध्ये माहिती देणार आहोत. महिलांकरिता राबवलेल्या योजनेचे नाव आहे, मोफत “शिलाई मशीन योजना” या योजनेचा लाभ घेऊन महिला शिलाई मशीनच्या माध्यमातून घरी बसून आपली कमाई सुरू करू शकतील व त्या स्वावलंबी होऊ शकतील. शासनाने राबवलेल्या … Read more

शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना : 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज ! असा करा अर्ज !

सरकार लोकांच्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन योजना राबवित असतात. त्यामध्येच सरकारने पंजाबराव देशमुख सवलत योजना तयार केली आहे. या योजनेतून सरकार 3 लाख रुपयांची रक्कम नागरिकांना प्राप्त करून देत आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप लाभदायक आहे. त्यांना शेतीच्या कामासाठी खूप गुंतवणूक करावी लागते. परंतू पैसे मिळण्याची मार्ग त्यांना कुठेच दिसत नाही. अशा परिस्थितीत या … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 3 लाख रुपये पर्यंत कर्ज घेतल्यास 1.5 टक्केची सूट ; केंद्र शासनाचा मोठा निर्णय !

नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र शासन शेतकऱ्यांकरिता नियमितपणे विविध कल्याणकारी योजना राबवत आले आहे. त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासन थेट पैसे जमा करत आहे. असे असून देखील दुसरीकडे शासन आता तीन लाख पर्यंतच्या कर्जामध्ये जवळपास दीड टक्के सूट देत आहे. याशिवाय याच्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद देखील करण्यात आलेली आहे. … Read more

शेतीपूरक व्यवसाय उभा करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना देत आहे इतके अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती व अर्ज कसा करावा .

महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेळी पालन कुक्कुटपालन व दूध व्यवसाय यासोबतच शेड बांधण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते. शासनाने हा जीआर 3 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केला असून या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यांमधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ही योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. पण मित्रांनो … Read more

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022: ऑनलाइन अर्ज कसा करावा. आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 :- कृषी साधनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकर्‍यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून शेतकरी कमी श्रम करून अधिक पिके घेतील आणि पिकांच्या उत्पन्नात वाढ होईल. महाराष्ट्र सरकार ने नुकताच Krushi Yantrikikaran Yojana 2022 साठी ऑनलाइन रजिस्टर प्रक्रिया सुरू केलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 नुसार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कृषी … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गाईंचे संगोपन करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना देत आहे 20 हजार रुपये .

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना राबवत असते. सध्या राज्य सरकार देशी गाईच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता म्हणून प्रोत्साहन देत आहे. विविध जातींच्या देशी गाई खरेदी करण्यासाठी शासन 5000 रुपयांपासून 20000 रुपयांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना देत आहे. ग्रामीण भागामध्ये पशुपालन हे उत्पन्नाचे मोठे साधन असून शेतकरी गाई, म्हशी, शेळ्या यांचे … Read more

दुधाळ जनावरांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन देत आहे तब्बल 10 लाख रुपये! जाणून घ्या सविस्तर

शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन हा फक्त शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा स्त्रोत नसून ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे. पशुपालनाचे महत्त्व जाणून घेऊनच शेतकरी वर्गाला आणि खास करून तरुण वर्गाला पशुपालन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे. ज्या माध्यमातून पात्र व्यक्तींना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते. यासोबतच स्वस्त दरामध्ये कर्ज सुद्धा उपलब्ध करून … Read more