राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवापुस्तकाविषयीची आवश्यक बाबी ,महत्वाचे बदलासह संपुर्ण माहीती .
राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण दस्ताऐवज म्हणजे , सेवापुस्तक होय . सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांचा आरसा असतो . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळामधील सर्व प्रकारच्या नोंदी असतात . काही नोंद अनावधानाने राहील्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी त्रास होतो . शिवाय सेवापुस्ताकामध्ये महत्वपुर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत . प्रामुख्याने कर्मचाऱ्यांने सेवापुस्तकातील पहील्या पानावरील नोंद असल्याची खात्री करुन … Read more