राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवापुस्तकाविषयीची आवश्यक बाबी ,महत्वाचे बदलासह संपुर्ण माहीती .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण दस्ताऐवज म्हणजे , सेवापुस्तक होय . सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांचा आरसा असतो . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळामधील सर्व प्रकारच्या नोंदी असतात . काही नोंद अनावधानाने राहील्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी त्रास होतो . शिवाय सेवापुस्ताकामध्ये महत्वपुर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत . प्रामुख्याने कर्मचाऱ्यांने सेवापुस्तकातील पहील्या पानावरील नोंद असल्याची खात्री करुन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ! सेवानिवृत्तीनंतर ,सेवा पुस्तकामध्ये हमखास घेतले जाते हे आक्षेप.

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकामध्ये अनेक आक्षेप सुवानिवृत्तीनंतर घेण्यात येतात . यापैकी काही महत्वाचे आक्षेप खालीलप्रमाणे विशद करण्यात आलेले आहेत. सेवापुस्तकातील रजालेखा अपुर्ण / रजा लेखा चुकीचा असणे . वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे . सेवापुस्तकात मराठी / हिंदी भाषा सुटची नोंद नसणे . चारीत्र्य पडताळणी झाल्याबाबतची नोंद नसणे . स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे . स्वग्राम … Read more