राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवापुस्तकाविषयीची आवश्यक बाबी ,महत्वाचे बदलासह संपुर्ण माहीती .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण दस्ताऐवज म्हणजे , सेवापुस्तक होय . सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांचा आरसा असतो . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळामधील सर्व प्रकारच्या नोंदी असतात . काही नोंद अनावधानाने राहील्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी त्रास होतो . शिवाय सेवापुस्ताकामध्ये महत्वपुर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत . प्रामुख्याने कर्मचाऱ्यांने सेवापुस्तकातील पहील्या पानावरील नोंद असल्याची खात्री करुन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे , सेवापुस्तकांना चिकटवायचे महत्वपुर्ण दस्तावेज .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवापुस्तकामध्ये महत्वाचे दस्तावेज चिकटवायचे असतात . जर हे दस्तावेज सेवापुस्ताकामध्ये नसल्यास , कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी अडचण निर्माण होवू शकते .यामध्ये कोणकोणते एस्तावेज महत्वाचे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. वैद्यकिय प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र वेतन निश्चिती – यामध्ये विविध वेतन आयोग / पदोन्नती व सर्व वेतन निश्चिती . विकल्प अर्ज हमीपत्र – ज्यादा … Read more

सेवापुस्तकामधील विविध नामनिर्देशने ( वारस ) करणे आवश्यक ! अन्यथा लाभासाठी होईल विलंब .

राज्य शासकिय कर्मचाऱ्यांच्या सेवापुसतकामध्ये विविध नामनिर्देशनाची नोंद असणे आवश्यक आहे .जर नामनिर्देशनाची नोंद न केल्यास , लाभ घेण्यासाठी वारसांना विलंब होवु शकतो . यासाठी कर्मचाऱ्यांनी सेवापुसतकामध्ये नामनिर्देशनाचे नोंद आवर्जुन करावी . प्रत्येक उपघटकामध्ये नामनिर्देशनाची नोंद करणे आवश्यक आहे .यामध्ये कोणकोणते उपघटकावर नोंदी आवश्यक आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. गट विमा योजना भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन मृत्यू … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ! सेवानिवृत्तीनंतर ,सेवा पुस्तकामध्ये हमखास घेतले जाते हे आक्षेप.

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकामध्ये अनेक आक्षेप सुवानिवृत्तीनंतर घेण्यात येतात . यापैकी काही महत्वाचे आक्षेप खालीलप्रमाणे विशद करण्यात आलेले आहेत. सेवापुस्तकातील रजालेखा अपुर्ण / रजा लेखा चुकीचा असणे . वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे . सेवापुस्तकात मराठी / हिंदी भाषा सुटची नोंद नसणे . चारीत्र्य पडताळणी झाल्याबाबतची नोंद नसणे . स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे . स्वग्राम … Read more

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण सुचना – हे करा अन्यथा पेन्शन साठी येतील अडचणी .

राज्य शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी लेखाविभागाकडुन महत्वपुर्ण सुचना निर्गमित झालेले आहेत .या सुचनांचा अवलंब करण्यात यावा .जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतर पेन्शन साठी कोणतीही अडचण येणार नाही .कोणकोणत्या सुचना देण्यात आलेले आहेत ते खालीलप्रमाणे पाहुयात . बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांने जर दुय्यम सेवापुस्तक केले असल्यास ,तशी नोंद मुळ सेवापुस्तकात घेवून कर्मचारी स्वाक्षरी घ्यावी. जर स्त्री कर्मचाऱ्यांने वैद्यकिय खर्च आई … Read more