भरती विशेष : माहे सप्टेंबर मध्ये पहिल्या टप्यात 50 हजार जागेंसाठी मेगाभरती .
सध्या राज्य शासनामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत .यामुळे प्रशासनावर मोठा ताण निर्माण होत आहे .यामुळे माहे सप्टेंबर 2022 मध्ये ,पहिल्या टप्यात 50 हजार जागेसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .यामध्ये कोणत्या विभागामध्ये किती जागांसाठी भरती होणार आहे .याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे पाहुयात . पहिल्या टप्यात 50 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत … Read more